आपण पुन्हा गुलाम होणार तर :-?
वाल्मारट तर सोडाच. आहो कानातले घ्यायला कोणी बिग बझार मध्ये जाईल का ? आणि फार फार तर २०-५० रुपयांच्या कानात्ल्यानैवाजी मोठाली , फाश्नेब्ल कानातली १५० रुपयांना घ्यायची का ? तेही बळच ..... !
आहो तुळशीबाग ती तुळशीबाग !
किरणाची दुकाने खालसा होतील. युक्तिवाद करतात लोक ; म्हणे गरीब वर्ग किरण दुकानातच जाणार. त्यामुळे ती चालतच राहतील. मात्र याने गरीब श्रीमंत दरी वाढणारच. गरीब कमी राहतील किवा गुलाम वर्ग गरीब राहील. आज जे बागायत दार म्हणून मानाने जगताहेत ; त्यांना कोणाच्या तरी मर्जी वर अवलंबून रहावे लागेल.
आज हि आपल्याकडे कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत.
वाल्मारट तर सोडाच. आहो कानातले घ्यायला कोणी बिग बझार मध्ये जाईल का ? आणि फार फार तर २०-५० रुपयांच्या कानात्ल्यानैवाजी मोठाली , फाश्नेब्ल कानातली १५० रुपयांना घ्यायची का ? तेही बळच ..... !
आहो तुळशीबाग ती तुळशीबाग !
किरणाची दुकाने खालसा होतील. युक्तिवाद करतात लोक ; म्हणे गरीब वर्ग किरण दुकानातच जाणार. त्यामुळे ती चालतच राहतील. मात्र याने गरीब श्रीमंत दरी वाढणारच. गरीब कमी राहतील किवा गुलाम वर्ग गरीब राहील. आज जे बागायत दार म्हणून मानाने जगताहेत ; त्यांना कोणाच्या तरी मर्जी वर अवलंबून रहावे लागेल.
आज हि आपल्याकडे कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आहेत.