loading...

उचलेगीरीस सक्त मनाई = Copyrights Protected

Protected by Copyscape Online Copyright Checker उचलेगीरीस सक्त मनाई

Monday, September 14, 2009

नो कमेंट्स.....!!!!




....... आयुष्य म्हणजे फक्त अस चं , सुंदर, गुलाबी, रेशमी आणि मखमली नसतं. दरवेळी मोरपिसे अंगावरून फिर्व्व्ल्यासार्ख्खे अनुभव येत नित. कधी असा राग येतो या माणसांचा काय सांगू.. ! वैताग..वैताग नुसता. दरवेळी स्वार्थ, मात्लाबिप्ना. काय माझ काय दुसर्याच काय.. पाय खेचा , अडवणूक करा. ..........ईईईई.......! किळस कशी येत नाही त्यांची त्यांना. !!!!!
जग लाख सुंदर असेल हो; पण त्याच पावित्र्य हे लोक ठेवताच नाहीत . सगळीकडे नासधूस.. चिखल-फेक.. सगळ्या गोष्टीत राडा , किडे स्वतः निईत वागा; दुसर्याला हि वागू द्या.. ! सो सिम्पल ..! नाआआआआआआआअही.....

आम्ही किडे करणार, राजकारण ( हल्ली राजकारण या शब्दाचा अर्थ केवळ वाईट पद्धतीनेच घेतला जातो..! ) खेळणार. आमचा फायदा होवो न होवो आम्ही लोकच भले होऊ देणार नाही.. आणि जो चांगला वागेल त्याला त्याचा गळा आवळून त्याला मारणार. त्याला जगायचा हक्कच नाही ए चान्गुल्पनानी .. इथे काहीच सभ्य, सुसौस्कृत असताच नये.

माणूस माणूस राहिलाच नाही ए हेच खरे.. वैताग नाही चीड येते अशी भयंकर.. वाटते कोणीतरी सन्क्न मुस्काडात माराव्यात ..( माझा हात कोणाला लागणार नाही म्हणून दुसर्या कोणी तरी मारावे अश्यांना.. ) अशक्य..

याहून अधिक यावर काहीही बोलणे केवळ अशक्य अन्नी व्यर्थ देखील. कोण अंड कधी , कसा सुधरणार देव जाणे !!!!!

No comments:

Post a Comment

Feel free to share your opinions / experiences ..... !!

Our Partners Indiblogger

मोठ्यांच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

आयुष्यामध्ये काही गोष्टी आपण अनुभवानुसार शिकत जातो देव आपल्याला शिकवत जातो यामध्ये काही गोष्टी ज्या आपली मोठी माणसं आपल्याला सांगायची त्या ग...